Women’s T20 World Cup 2023 Semifinal: महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. ज्यामुळे भारतीय संघासह कोट्यवधी भारतीयांचे मने दुखावली. उपांत्य फेरीत कांगारूंकडून ५ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरही भावूक झाली. सामना हरल्यानंतर हरमनप्रीत कौर चष्मा घालून मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये पोहोचली, जेव्हा प्रेझेंटर तिच्याशी बोलत होती, तेव्हा भारतीय कर्णधाराने सांगितले की, तिला आपल्या देशाने रडताना पाहावे असे वाटत नाही, म्हणूनच ती चष्मा घालून येथे आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा