भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू सरदार सिंहला आगामी वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेसाठीच्या संघातून वगळण्यात आलंय. १ ते १० डिसेंबरदरम्यान ओडीशातील भुवनेश्वर शहरात ही स्पर्धा रंगणार आहे. या महत्वाच्या स्पर्धेसाठी हॉ़की इंडियाने १८ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली. गेले काही महिने दुखापतीमुळे बाहेर असलेला भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह आणि बिरेंद्र लाक्रा यांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. आशिया चषक स्पर्धेत सरदार सिंह भारतीय संघाकडून खेळला होता. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या महत्वाच्या स्पर्धेत सरदार सिंहला वगळण्याच्या निर्णयावर सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा