यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानकडे होतं. भारतीय संघाने पाकिस्तानात जायला नकार दिला. भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्ताकेंद्र असलेल्या बीसीसीआयची ताकद पुरस्कार सोहळ्यात दिसून आली. अंतिम सामना भारतीय संघाने जिंकल्यानंतर काही वेळातच पुरस्कार सोहळा सुरू झाला. मात्र आयोजक असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एकाही पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं नाही. पाकिस्तानच्या संघाला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारल्याने अंतिम लढत दुबईत झाली. तिथेही पाकिस्तानची निराशा झाली. पुरस्कार सोहळ्यात याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा