Kapil Dev on Virat and Rohit: भारतीय संघातील खेळाडू क्वचितच देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोकळे असतानाही देशांतर्गत सामन्यांपासून (रणजी करंडक, विजय हजारे ट्रॉफी किंवा इतर देशांतर्गत स्पर्धा) दूर राहतात. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार क्रिकेटपटू बऱ्याच दिवसांपासून डोमेस्टिक मॅच खेळलेले नाहीत. भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि १९८३चे विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू न खेळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी रोहित आणि कोहलीला काही प्रश्न विचारले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा