Jasprit Bumrah: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेला शुक्रवारपासून (१८ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मालिकेत तीन टी२० सामने खेळणार आहे. बुमराह दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर २०२२ मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२०मध्ये त्याने चार षटकांत ५० धावा दिल्या होत्या. हा त्याचा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात महागडा स्पेल होता. बुमराह वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे, यापूर्वी २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा