‘‘सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही आमच्यापेक्षा चांगला खेळ भारताकडून पाहायला मिळाला. भारताच्या तीन फलंदाजांनी चांगल्या धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण या तिन्ही खेळींमध्ये सचिन तेंडुलकरची आपल्या अखेरच्या सामन्यातली अर्धशतकी खेळी अप्रतिम होती. त्याने ज्या पद्धतीने शांत चित्ताने जोरदार फटके मारले त्याला तोडच नव्हती. चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनीही दमदार शतकी खेळी साकारली,’’ असे वेस्ट इंडिजचा फिरकीपटू शेन शिलिंगफोर्ड याने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा