सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीची घडी विस्कटली आहे. लोकेश राहुलला शिखरच्या अनुपस्थितीत सलामीला बढती दिल्यामुळे विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. मात्र शंकरला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाहीये. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी चांगलीच कोलमडली. अशा परिस्थितीत ऋषभ पंत हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य पर्याय असल्याचं, माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा