Champions Trophy Team Of The Tournament: भारताने १२ वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने गेल्या ९ महिन्यात ही दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहितने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळी खेळली आणि संघाच्या विजयाच्या पाया रचला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाचं सगळीकडे कौतुक सुरू असताना आयसीसीने मात्र वेगळाच निर्णय घेत सर्वांना चकित केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा