यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकापाठोपाठ सामने जिंकत भारतीय टीमने जनमानसाचा पुरता ताबा घ्यायला सुरुवात केली तसा वर्ल्डकपचा फीव्हर जोमाने चढू लागला. दूरचित्रवाणीवर…
कसोटी आणि त्यानंतरच्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेत विजयापासून वंचित राहिलेल्या भारतीय संघाने विश्वचषकाच्या महासोहळ्यात सलग सात सामने जिंकत सर्वानाच अचंबित केले