२०२१ साली खेळवण्यात येणारी प्रस्तावित चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० प्रकारात खेळवण्याचा प्रस्ताव आयसीसीने आपल्याशी संलग्न देशांसमोर ठेवला आहे. १९९८ साली सुरु झालेल्या या स्पर्धेला आयसीसीच्या वार्षिक वेळापत्रकामध्ये मोठं महत्व आहे. २०२१ साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचे हक्क भारताला देण्यात आलेले आहेत. मात्र २०१३ व २०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत झालेलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी व भविष्यात स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळण्यासाठी आयसीसीने टी-२० सामने भरवण्याचा प्रस्ताव दिल्याचं समजतं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा