आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यापूर्वीच नवनवीन मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. यंदा होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. सुरूवातीला बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयसीसीने देखील तटस्थ निर्णय घेत भारताचे सामने हायब्रिड मॉडेलवर खेळवत दुबईत होतील, असा निर्णय दिला. तर यापुढे पाकिस्तानचा संघही भारतात सामने खेळणार नाही, त्यांचे सामनेदेखील भारताकडे यजमानपद असल्यास हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवले जातील. तर आता यजमान पाकिस्तानचे नाव भारतीय संघाच्या जर्सीवर नसेल अशा बातम्या समोर येत आहेत. यावर आता आयसीसीने वक्तव्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा