टी-२० विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला टी-२० विश्वचषकातून बाहेर पडाले लागले. भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारताच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानी सांगितले की टीम इंडियाने आशिया चषक २०२२ प्रमाणेच या स्पर्धेतही कामगिरी केली. चोप्रा म्हणाला की, ग्रुप स्टेजमध्ये भारताला फक्त दोन मोठे सामने मिळाले आणि एक सामना बाकी होता, पण यापैकी दोन सामने टीम हरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा