टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात अनेक रंजक घटना घडल्या. या सामन्यातही अशा काही घटना घडल्या ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. वास्तविक, सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा