Pakistan Ex Captain Inzmam Ul Haq statement on India of Ball Tampering: टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ मधील तिन्ही सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने आपल्या शेवटच्या सुपर८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. भारताने या सामन्यात अशी काही कामगिरी केली की गेल्या दोन फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाच जणू भारताने घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा