अतिशय तांत्रिक वाटणाऱ्या नियमाचा फटका बांगलादेश संघाला बसला. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने टिच्चून खेळ करत अवघ्या ४ धावांनी बाजी मारली. या पराभवाचं शल्य बांगलादेशला प्रदीर्घ काळ टोचत राहील कारण एका तांत्रिक नियमामुळे त्यांना ४ धावा मिळाल्या नाहीत आणि तेवढ्याच फरकाने त्यांचा पराभव झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा