Rohit Sharma : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत जगज्जेतेपद पटकावलं. यासह भारतीय संघाने १० वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने विराट कोहलीच्या ५९ चेंडूतील ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकांमध्ये ६ गड्यांच्या बदल्यात १७६ धावा जमवल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांमध्ये ८ गड्यांच्या बदल्यात १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा