India Batting Vikram Rathour Statement on Shubman Gill Released: टी-२० विश्वचषक २०२४ च्या भारताच्या अखेरच्या गट सामन्यापूर्वी एका रिपाेर्टमध्ये समोर आलं की सुपर८ फेरी सुरू होण्यापूर्वी शुबमन गिल आणि आवेश खान हे राखीव खेळाडू मायदेशी परततील. मात्र, यानंतर आणखी एक अहवाल समोर आला ज्यामध्ये गिलला शिस्तभंग केल्यामुळे संघातून रिलीज केले जात असल्याचा दावा करण्यात आला होता आणि रोहित शर्मासोबत त्याचे बिनसले होते. शुबमन गिलने रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केले आहे. पण आता या सर्व बातम्यांना पूर्णविराम देत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दोन भारतीय खेळाडूंच्या मायदेशी परतण्याचा निर्णय स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घेण्यात आल्याचे विधान केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा