भारतीय संघ टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाने ग्रुप २ मध्ये अव्वलस्थान कायम राखत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. टीम इंडियाला सुपर-१२ फेरीत फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण याशिवाय भारतीय संघाने पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशला पराभूत केले होते. मात्र, भारतीय संघ १० नोव्हेंबरला ॲडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा