टीम इंडिया आपला दुसरा टी२० विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती मात्र यावेळीही पदरी निराशा आल्याने सध्या चोहीकडून संघावर टीकेचा भडीमार सुरु आहे. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला १० गडी राखून पराभूत केले त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. विजेतेपदाचे दावेदार असताना अशारीतीने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर टीका होतेय. त्याचवेळी विश्वचषकासाठीच्या संघात समाविष्ट असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा