“टी२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय होता. पण कोहलीने केलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या खेळीने तो पुन्हा परत आला असून आता विराटला यानंतर कोणीही स्वप्नात सुद्धा आउट ऑफ फॉर्म समजू शकत नाही. ”, असे विधान सुनील गावसकर यांनी केले, रोहित लवकर बाद होत असून काही काळानंतर क्रिकेटमध्ये परतलेला राहुललाही त्याच्या फलंदाजीतील सूर म्हणावा तसा गवसलेला दिसत नाही, यावर सुनील गावसकर यांनी काही खास सूचना दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा