टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघ तुफान फॉर्मात होता. भारताने उपांत्य सामन्यापूर्वी फक्त एक सामना गमावत बाद फेरीत प्रवेश केला होता. मात्र, उपांत्य सामन्यात त्यांची चांगलीच निराशा झाली. आयर्लंडकडून पराभूत होणाऱ्या बलाढ्य इंग्लंड संघाने भारताची दाणादाण उडवली. इंग्लंडने दहाच्या दहा विकेट्सने हा सामना आपल्या खिशात घातला आणि अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा