रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील चौथा सामना पार पडला. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने मात केली. या सामन्यात भारताकडून विजयात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी मोलाचा वाटा उचलला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी भली मोठी भागीदारी उभारली. त्याचबरोबर दोघांनी भागीदारीचा एक नवीन विक्रम रचला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा