ज्या देशात क्रिकेटला धर्माचं रुप दिलं जातं, क्रिकेटपटूंना जिथे चाहते देवासारखं पुजलं जातं, तिकडे महिला क्रिकेट हे आतापर्यंत उपेक्षित राहिलं होतं, यात कोणाचंही दुमत असता कामा नये. मिताली राजच्या टीम इंडियाने लंडन येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि अचानक, चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवामुळे घायाळ झालेला भारतीय चाहता महिला क्रिकेटकडे वळला. मात्र यात चाहत्यांनाही दोषी धरता येणार नाही, कारण महिला क्रिकेटची अवस्थाच बीसीसीआयने तशी करुन ठेवली आहे. मात्र या सर्व अडचणींवर मात करुन मिताली राज आणि तिच्या संघाने आपली दखल सगळ्यांना घ्यायलाच लावली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा