कसोटी क्रिकेटचे महत्त्व टिकून रहावे यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम (२०२१) न्यूझीलंडने जिंकला. सध्या सुरू असलेल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी विविध संघांची जोरदार चढाओढ सुरू आहे. या दरम्यान, आयसीसीने २०२३ आणि २०२५ मधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा