IIT Baba : विराट कोहलीने कितीही जोर लावला तरीही टीम इंडिया जिंकणार नाही, टीम इंडियाचा पराभव होणारच अशी भविष्यवाणी कुंभमेळ्यामुळे चर्चेत आलेल्या आयआयटी बाबाने वर्तवली होती. मात्र या भविष्याचा बार पार फुसका ठरवत टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतकी खेळीही केली. विराटने केलेल्या उत्तुंग खेळीमुळे टीम इंडिया विजयी झाली. त्याला शुबमन गिल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या या खेळाडूंचीही साथ लाभलीच. टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियासह प्रत्यक्ष मैदानातही जल्लोष पाहण्यास मिळतो आहे. मात्र आयआयटी बाबावर लोक अक्षरशः तुटून पडले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा