India vs West Indies 3rd T20I Update: अखेरच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवणाऱ्या खेळाडूवर क्वचितच टीका केली जाते, परंतु काल रात्री गयानामध्ये भारताच्या कर्णधाराने रोव्हमन पॉवेलला जबरदस्त षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला तेव्हा हार्दिक पांड्याच्या बाबतीत नेमके गणित उलटले. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होता. यानंतर हार्दिकला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले, त्याने तरुण खेळाडू तिलक वर्माला अर्धशतक करण्यापासून रोखले असा आरोप केला गेला, जो दुसऱ्या बाजूने ४९ धावांवर नाबाद होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा