India vs Australia, WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. दोन्ही डावात टीम इंडियाचे फक्त दोन खेळाडू ५० पेक्षा जास्त धावा करू शकले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. त्याचवेळी अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा