India vs Afghanistan T20 Series, Rohit Sharma: भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणतो की, २०२४च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या नसून रोहित शर्मा असेल. त्याने आपल्या दाव्यामागे हार्दिक पंड्याचा फिटनेस हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि आता तो थेट आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे, त्यामुळे तो कर्णधार होण्याची शक्यता कमी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा