Virat Kohli criticized by fans : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे थोडेसे चुकीचे सिद्ध झाले असून टीम इंडियाने ५० धावांच्या आतच आपल्या चार मोठ्या विकेट्स गमावल्या आहेत. पर्थमध्ये विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण पुन्हा एकदा कोहलीने संघ आणि चाहत्यांची निराशा केली. कोहलीचा फ्लॉप शो पाहून चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा