Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील आज तिसरा दिवस असून तो निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इंदूरच्या वळणदार खेळपट्टीवर दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी कांगारूंच्या फिरकीपटूंना बळी पडले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला ७६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा बचाव करत भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा