Anushka and Athiya reaction after Rohit and Virat wickets : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतीस चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय संघाची दाणदाण उडाली आहे. भारतीय संघाने ३३ धावांवर ३ विकेट्स गमावल्या आहे. ज्यामध्ये रोहित-विराटच्या विकेट्सचा समावेश आहे. हे दोन दिग्गज खेळाडू बाद झाल्यानंतर अनुष्का-अथियाची रिॲक्शन व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा