भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू होत आहे. दरम्यान, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यातील तिसऱ्या फिरकीपटूची निवड करणे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरले आहे. पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान द्यावे, कुलदीप की अक्षर यावरून वाद सुरू आहे. मागील निवड समितीचा भाग असलेल्या सुनील जोशीने अलीकडे कुलदीपला पाठिंबा दिला. रोहित शर्माला संघ निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा