IND vs AUS Ravindra Jadeja: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्यात जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही त्याची ११वी पाच बळी (एक डावात पाच विकेट)लक्षणीय कामगिरी होती. जडेजाने सामन्यात २२ षटके टाकली आणि कांगारू फलंदाजांना आपल्या फिरकीत गोंधळात टाकले. मात्र, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी किंवा मालिकेच्या पहिल्याच दिवशी मोठा वाद समोर आला आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीला घाबरून ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा