चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपवला. कुलदीप यादवने ५ बळी टिपून भारताला पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी मिळवून दिली. त्यामुळे यजमान संघावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. भारताचा संघ या सामन्यात वरचढ असल्याने मैदानावरदेखील भारतीय खेळाडू आनंदी होते. तशातच राखीव खेळाडू म्हणून मैदानावर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याने मैदानावर ताल धरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा