अॅडलेड कसोटी जिंकून मालिकेची दणक्यात सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पर्थ कसोटीमध्ये चांगलाच धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी भारतावर मात करुन ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने केलेली संघनिवड ही चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. पर्थची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करणारी असेल म्हणून भारताने ४ जलदगती गोलंदाजांना संघात जागा दिली. मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लॉयनने या खेळपट्टीवर आपली चांगलीच छाप पाडली. दुसऱ्या डावात ६ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीनेही भारतीय संघात एक फिरकीपटू असायला हवं होतं, असं मत व्यक्त केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा