यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी पाहाता जेतेपद भारतालाच मिळेल असा ठाम विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांबरोबरच अनेक तज्ज्ञ आणि जागतिक स्तरावरील आजी-माजी खेळाडू व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची कामगिरी, त्यांच्या जमेच्या बाजू, कमकुवत दुवे यावर चाहते व तज्ज्ञांमध्ये चर्चा झडत आहेत. त्यात खेळपट्टीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला जात आहे. यादरम्यान, अंतिम सामन्याच्या खेळपट्टीवर किती धावसंख्या पुरेशी ठरेल, याबाबतचा अंदाज समोर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा