India vs Australia 5th T20 Match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताने या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पराभव करत मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने विश्वचषकातील पराभवाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाला फक्त या मालिकेत एकच सामना जिंकता आला आहे, त्यामुळे मॅथ्यू हेडन नाराज झाला. आधी वर्ल्डकपमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू विचित्र गोष्टी करताना दिसत होते, आता मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने भारतावर आरोप केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा