दिल्लीचे मैदान भारतीय खेळाडूंनी गाजवले. अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने ३६ वर्षात एकदाही दिल्लीत कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला. विशेष म्हणजे, या विजयासह भारताने मालिकेत २-०ने आघाडी घेतली. सामन्यात विराट कोहलीच्या पायचीत (LBW)वरून सुनील गावसकर आणि मार्क वॉ यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा