IND vs AUS Match Highlight: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १ लाख ३० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माने षटकार- चौकारांसह दणदणीत सुरुवात केली, मात्र सामन्याच्या सुरवातीलाच शुबमन गिलने अवघ्या चार धावा करून आपली विकेट गमावली. पाठोपाठ रोहित शर्मा सुद्धा ४७ धावांवर बाद झाला. मागील दोन सामन्यांमध्ये धमाकेदार शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने सुद्धा तिसऱ्याच चेंडूवर अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे. भारताची सुरुवात अत्यंत चिंताजनक झाली असली तरी एक योगायोग सध्या भारतीयांसाठी थोडीशी आशा घेऊन येऊ शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा