India vs Australia 5th T20 Match: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ रविवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर, पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे, पण अंतिम सामना जिंकून त्यांना ४-१ असे फरक वाढवायचा आहे. भारतीय संघाने ही मालिका जर ४-१ने जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विक्रम होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची या फॉरमॅटमधील मालिका सर्वात मोठ्या फरकाने टीम इंडिया जिंकेल. दोन्ही संघांमध्ये प्रथमच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा