बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२३ चे तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत, पण विराट कोहलीच्या कसोटी शतकांचा दुष्काळ अद्याप संपलेला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी अनेक क्रिकेटपंडितांनी भाकित केले होते की, या मालिकेत विराट कसोटी शतकांचा दुष्काळ संपवेल. विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे कसोटी शतक झळकावले. या मालिकेत शतक तर दूरची गोष्ट, विराटला एकदाही ५० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. विराटच्या कसोटी शतकांच्या दुष्काळावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग उघडपणे बोलला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा