भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे सलामीवीर मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७९ धावा केल्या. पण इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनदेखील केवळ ५ धावांवर तंबूत परतला. कुलदीप यादवने भन्नाट चेंडू टाकत त्याचा त्रिफळा उडवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा