India vs Australia World Cup Final 2023: भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. कोहलीने रविवारी (१९ नोव्हेंबर) विश्वचषक फायनलमध्ये ५० हून अधिक धावा करून एक विशेष कामगिरी केली. त्याने या आवृत्तीतील सलग पाचव्या डावात ही कामगिरी केली आहे. विश्वचषकात त्याने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये विराटने सलग पाच डावांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय फक्त स्टीव्ह स्मिथलाच ही कामगिरी करता आली आहे. स्मिथने २०१५ मध्ये ही कामगिरी केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा