भारत आणि बांगलादेश संघात तीन सामन्याची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरु आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बांगलादेशने हिरो मेहदी हसन मिराजच्या नाबाद शतकाच्या जोरावर ७ बाद २७१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा