IND vs BAN India beat Bangladesh by 133 runs : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्याच्या टी-२० मालिकेतील शेवटचा हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने संजू शतकी आणि सूर्याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर १३३ धावांनी दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर सलग तिसरा सामना जिंकत बांगलादेशला क्लीन स्वीप केलं. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद विक्रमी २९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघ निर्धारित २० षटकात १६४ धावाच करु शकला. अशा प्रकारे भारतीय संघाने दसऱ्यालाच दिवाळी साजरी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा