India broke Australia’s record for fastest 200 runs in Tests : कानपूरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करत आपला पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडत इतिहास रचला आहे. भारतीय संघ कसोटी प्रकारात सर्वात जलद २०० धावा करणारा संघ ठरला आहे. विशेष म्हणजे या सामन्यातच भारताने जलद ५० आणि १०० धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा