India vs Bangladesh, World Cup 2023: शानदार फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने गुरुवारी या विश्वचषकात सलग चौथा विजय संपादन केला. त्यांनी बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यात विजयापेक्षा विराट कोहलीच्या शतकाची आणि पंच रिचर्ड कॅटलबरा यांचीच अधिक चर्चा झाली. विराट कोहलीचे हे वन डेतील ४८वे शतक ठरले. कोहलीच्या या नव्या विक्रमाचा क्रिकेटविश्व जल्लोष करत असतानाच सोशल मीडियावर काही लोकांनी कोहलीच्या संथ खेळीवर निशाणा साधला आहे. केवळ कोहलीला शतक झळकावण्यासाठी इतकी षटके खेळणे ही भारताची खेळी योग्य आहे का, अशी चर्चा सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा