India vs Bangladesh 1st T20I: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज ६ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या नव्या सलामीच्या जोडीबाबत सूर्याने मोठा खुलासा केला आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी कोणती जोडी सलामीसाठी उतरेल हे त्याने सांगितले आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्व भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा