India vs Bangladesh, World Cup 2023: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला “गाफील राहू नका”, असा सल्ला दिला आहे. विराट म्हणाला की, “वर्ल्ड कपमध्ये कोणताही संघ मजबूत किंवा कमकुवत नसतो. अशा मोठ्या स्पर्धेमध्ये असे धक्कादायक पराभव होतात.” कोहलीचे हे वक्तव्य या विश्वचषकातील दोन मोठ्या पराभवानंतर आले आहे. रविवारी प्रथम अफगाणिस्तानने दिल्लीत इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला आणि त्यानंतर मंगळवारी धरमशाला येथे पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव करून आपल्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा