बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटी संघात काही बदल केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर पडला, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना संपूर्ण कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. पहिल्या कसोटीत केएल राहुल संघाचा कर्णधार असेल, तर चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. ऋषभ पंतही कसोटी संघात आहे, पण त्याला यावेळी उपकर्णधार बनवण्यात आले नाही. यावरून चाहते चांगलेच संतापलेले दिसले. टीम इंडियामध्ये स्थिरता नसल्याने चाहते नाराज आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा